Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मग मुख्यमंत्री कधी उठतात? अजित पवारांचा सवाल

Updated: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (08:16 IST)
 
दादा भुसे यांच्या मंत्रिपदावरून टोला लगावताना अजित पवार म्हणाले, “शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे हे राज्य आहे. इथे गद्दारी चालणार नाही. राज्यात आत्तापर्यंत फक्त १८ मंत्र्यांचा शपथविधी झालाय. त्यामधील १२ मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही. तर पुढच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी पितृपक्षाचे कारण दिलं जातंय असा निशाणा लागवला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असं सांगितलं जातंय, पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

OnePlus बंद होणार? सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांमागचे सत्य; युझर्ससाठी मोठी अपडेट!

भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी ६०० कसोटी सामने खेळणारा तिसरा देश बनून इतिहास रचणार

LIVE: रूपाली चाकणकर यांच्यानंतर वैशाली नागवाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या

अभिजित दीपके यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घोषणा; CJP राजकीय पक्ष बनणार नाही! देशात मजबूत 'प्रेशर ग्रुप' आणि जन-आंदोलनाची गरज

बॉम्बे हायकोर्टाचा मोठा निर्णय: नितीन गडकरींशी संबंधित E20 इंधनावरील 'डीपफेक' आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments