कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2018 पासून नव्याने नियुक्ती दिली जाणार आहे. रोजंदारी कर्मचारी हामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टीचे आर्थिक नुकसान होतांना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती. त्यामुळे आता या नवीन आदेशाने पुन्हा कर्मचारी सेवेत आल्याने खुश झाले आहेत.