संबंधित माहिती
- महिलांसाठी आजपासून बस प्रवासात 50 टक्के सवलत
- वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- सांगली : डॉक्टरचा श्वानावर अघोरी उपचार, श्वानाचे दोन्ही कान मुळातूनच कापले
- जुन्या पेन्शनला विरोध करत इशारा देणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
- राजन साळवींच्या कुटुंबालाही ACB ची नोटीस, 20 मार्चला होणार चौकशी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी आढे गावाच्या हद्दीत 82 किलोमीटर जवळ कारची मालवाहू ट्रकला जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईहून पुण्याकडे निघालेली कारची मालवाहू ट्रक ला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की अर्धी कार मागील बाजूने ट्रकच्या खाली गेली. चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळतातच महामार्ग पोलीस आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणाने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहनातून तिघांना बाहेर काढले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
Edited By- Priya Dixit
