महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या बदलाचे संकेत देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मराठ्यांच्या हक्कांसाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येऊन निवडणूक लढवू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ALSO READ: महापालिका निवडणुकीपूर्वी अमित शहांचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा सध्या राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण...