Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Unlock लॉकडाऊन निर्बंध शिथिल होणार? ठाकरेंनी दिलं उत्तर

Updated: मंगळवार, 25 मे 2021 (10:48 IST)
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार एक जूनपासून लॉकडाउनचे काही निर्बंध हटवण्याची सुरुवात करू शकते. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच सरकार निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करता येईल तरी निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
 
निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नसून तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, असेही सांगण्यता येत आहे. 
 
या प्रकारे मिळू शकते सूट
अनलॉकच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. 
पहिला टप्पा: दुकानांना ठराविक वेळेत दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी.
दुसरा टप्पा: पर्यायी दिवसांवर दुकाने उघडण्यास परवानगी.
तिसरा टप्पा: सरकार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि दारूविक्रीची दुकानं उघडण्यास परवानगी देऊ शकतं. हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
चौथा टप्पा: लोकल सेवा आणि धार्मिक स्थळं, मंदिरं आदी उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते. 
 
कॅबिनेट तसंच टास्क फोर्ससोबत होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होईल नंतरच निर्णय घेतला जाईल-
कोविड पॉझिटिव्हिटी रेट एका अंकावर घसरत आहे
आयसीयू ऑक्सिजनची उपलब्धता ६० टक्क्यांहून अधिक असणे
राज्यभरातील एकूण मृत्यूदर
 
महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सोमवारी राज्यात 22 हजार 122 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 69 दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये आढळलेल्या अस्वच्छ परिस्थितीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले

sugarcane cultivation उसाच्या यशस्वी आणि फायदेशीर लागवडीची संपूर्ण माहिती

रामदास आठवले यांनी संसदेत अभिजीत दीपके यांच्यासाठी कविता सादर केली; म्हणाले- चुपके-चुपके….

भिवंडी इमारत दुर्घटना : मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

भिवंडी इमारत दुर्घटना वर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला, २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

पुढील लेख
Show comments