संबंधित माहिती
- फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
- मुंबई-पुणे-हैदराबाद द्रुतगती रेल्वे प्रकल्पाची मार्गिका,पुणे-मुंबई मार्गावर प्रस्तावित असलेल्या हायपरलूप बारगळला
- लॉर्ड्सवर दिसली एमएस धोनी-सुरेश रैना जोडी, चाहते म्हणाले- भाऊ भेटले
- आजचा सोने-चांदी भाव
- Jyotish Tips: या दिवशी मंदिरातील जोडे आणि चप्पल चोरीला जाणे शुभ मानले जाते, जाणून घ्या हे महत्त्वाचे कारण
'या' निर्णयाचा फेरविचार करणार
राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे शिंदे सरकारने म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शहरांच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे-फडणवीस सरकारने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला, असे निर्णय घेता येत नाहीत, अशी भूमिका नव्या सरकाने घेतली आहे. या निर्णयांचा फेरआढावा घेतला जाईल आणि नामांतराचा निर्णय नव्याने घेणार आहे.
