Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय?

Updated: सोमवार, 10 ऑगस्ट 2026 (18:39 IST)

वैज्ञानिक कारण

श्रावण महिना हा पावसाळ्याचा काळ असतो. या दिवसांत वातावरणात आर्द्रता जास्त असते आणि पचनशक्ती मंदावते. पूर्वीच्या काळात पावसाळ्यात गवतात कीटक व सूक्ष्मजीव वाढत असल्याने ते खाणाऱ्या गाई-म्हशींच्या दुधात दोष निर्माण होण्याची शक्यता असे. त्यामुळे पावसाळ्यात (विशेषतः श्रावणात) दूध पिणे टाळून ते ईश्वराला अर्पण करून त्याग करण्याची परंपरा निर्माण झाली, जेणेकरून आरोग्य चांगले राहील.
 
 असे म्हटले जाते की शिवलिंग हा एक विशेष प्रकारचा दगड आहे. या दगडाला क्षरणापासून वाचवण्यासाठी त्यावर दूध,तूप,मध साखर या प्रकाराचे गुळगुळीत आणि थंड पदार्थ अर्पण केले जातात.
 
2. जर तुम्ही शिवलिंगावर काही चरबीयुक्त किंवा तेलकट पदार्थ अर्पण केले नाही तर कालांतराने ते ठिसूळ होऊन खंडित होऊ शकतो. परंतु जर त्याला नेहमी ओलसर ठेवले गेले तर ते हजारो वर्षे तसंच राहील. कारण शिवलिंगाचा दगड वरील पदार्थ शोषून घेतो जे एकाप्रकारे त्याचं अन्न आहे.
 
3. दूध,तूप,मध,दही इत्यादी शिवलिंगावर योग्य प्रमाणात आणि विशिष्ट वेळी अर्पण केले जातात आणि शिवलिंग हातांनी चोळले जात नाही. जास्त प्रमाणात अभिषेक केल्यास किंवा हातांनी चोळल्यास शिवलिंगाचे क्षरण होऊ शकतं. म्हणूनच विशेषतः सोमवार आणि श्रावण महिन्यात अभिषेक करण्याची परंपरा आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

नागपंचमी २०२६ जवळ आली! महाराष्ट्रात पूजेसाठी कोणते साहित्य लागते? जाणून घ्या संपूर्ण यादी

श्रावणात महादेवाला 'हे' एक पान वाहिल्यास दूर होतील सर्व अडचणी; जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारी उपवासाला काय खावे आणि काय टाळावे? पाहा पूर्ण डाएट लिस्ट

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments