Marathi Biodata Maker

खेळ सर्वांना समान पातळीवर आणतो : सानिया मिर्झा

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला.

भारताचा पराभव आणि पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर टेनिसस्टार सानिया मिर्झानेही ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'क्रिकेटमध्ये पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये जिंकलो आहोत. भारतीय आणि पाकिस्तान दोन्ही विजयी संघांचं अभिनंदन. खेळ सर्वांना समान पातळीवर आणतो', असं ट्विट सानिया मिर्झान केलं आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

शेतकऱ्यांना दुहेरी भेट: कर्जमाफीनंतर ४८,००० कोटी रुपयांची वीज बिलेही माफ

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजूर होणार एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला, यलो अलर्ट जारी

LIVE: हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

व्हॉट्सॲप एक उत्तम Birthday Reminder फीचर आणत आहे, बर्थडे रिमाइंडर लॉन्चची तारीख जाणून घ्या

पुढील लेख
Show comments