Marathi Biodata Maker

मानव प्राणी संघर्षात 21 जणांचा मृत्यू

शनिवार, 25 एप्रिल 2020 (12:37 IST)
लॉकडाऊनच्या काळात मानव-प्राणी संघर्षात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
Wildlife Institute of India या संस्थेनं लॉकडाऊनच्या काळातील मानव-प्राणी संघर्षावर अभ्यास करण्यासाठी Lockdown Wildlife Tracker नावाचं एक अप तयार केलं आहे.
 
या 21 मृत्यूंपैकी 13 मध्यप्रदेशातील आहेत, तर विदर्भात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या 8 पैकी 7 मृत्यू गेल्या 15 दिवसांतील आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments