Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळासाहेबांचे विचार राजच पुढे नेऊ शकतात : नितेश राणे

Updated: शनिवार, 25 जानेवारी 2020 (10:15 IST)
 
"राज ठाकरे हे पहिल्यापासून बाळासाहेबांच्या विचारावर चालत होते. कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील यासंदर्भात राज ठाकरेंचंच नाव घेतील. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेशी आहे," असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
 
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून भाषण करुन अंतरंग भगवं होत नाही असाही टोला लगावला.
 
"बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही त्यांना अभिवादन केलं नाही. या गोष्टी शिवसेना, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?" असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments