Dharma Sangrah

बाळासाहेबांचे विचार राजच पुढे नेऊ शकतात : नितेश राणे

Updated: शनिवार, 25 जानेवारी 2020 (10:15 IST)
 
"राज ठाकरे हे पहिल्यापासून बाळासाहेबांच्या विचारावर चालत होते. कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील यासंदर्भात राज ठाकरेंचंच नाव घेतील. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेशी आहे," असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
 
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून भाषण करुन अंतरंग भगवं होत नाही असाही टोला लगावला.
 
"बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही त्यांना अभिवादन केलं नाही. या गोष्टी शिवसेना, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?" असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments