Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा तुमच्या भेटीला येईल : बिग बी

Updated: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:35 IST)

केबीसीच्या ९ सिझन बद्दल अभिताभ यांनी एक ब्लॉग देखील लिहीला आहे. ब्लॉगमध्ये ते लिहितात, ‘केबीसी’च्या या सिझनची सांगता झाल्याने सर्वच लोक दु:खी आहेत. गेल्या महिन्यापासून जास्त बोलल्यामुळे माझे टॉन्सेन्स दुखत होते. त्याचा त्रास इतका वाढला की मला काहीही खायला प्यायला त्रास होत आहे. अँटीबायोटिक आणि पेनकिलरच्या गोळ्यांमुळे मी ‘केबीसी’च्या शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण करू शकलो’.  ब्लॉगमध्ये बिग बींनी चाहत्यांना एक गुडन्यूजही दिली आहे. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर शो पुन्हा तुमच्या भेटीला येईल, असेही बिग बींनी म्हटले आहे. 

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

उंचच उंच थर आणि कोट्यवधींची बक्षीसे! जाणून घ्या महाराष्ट्रातील टॉप दहीहंडी ठिकाणे

शुगर डॅडी' वादाच्या पार्श्वभूमीवर, गोविंदा पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये दिसणार!

डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी यांचे 'आता थांबवायचं कसं?' नाटक सानंदच्या रंगमंचावर

Badshah Divorce लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच रॅपर बादशाहचा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट

पुढील लेख
Show comments