Dharma Sangrah

भारताच्या शेजारच्या या '३' देशांत कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू नाही

गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:44 IST)
कोरोना विषाणूमुळे भारतात मृतांचा आकडा एक हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र भारता शेजारचे तीन  देश असे आहेत जिथे कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
 
भारताचे 3 शेजारी देश असलेले नेपाळ, भूतान आणि मालदीव हे जगातील अशा काही देशांमध्ये आहेत जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये कोरोनाची 250 प्रकरणे समोर आली आहेत. परंतु एकाचा ही येथे मृत्यू झालेला नाही.
 
नेपाळमध्येही कोरोनाचे 54 रुग्ण आढळले आहेत. परंतु अद्याप येथे कोणाच्या ही मृत्यूची माहिती समोर आलेली नाही. भूतानमध्ये कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहेत. 
 
बांगलादेशात कोरोनाचे 7,103 रुग्ण आढळले आहेत ज्यात 163 मरण पावले आहेत. सार्क देशांपैकी सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तान (327) आणि बांगलादेश (163) यांचा क्रमांक आहे. अफगाणिस्तानात, 1,828 लोकांना कोरोना झाला असून 58 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. श्रीलंकेत कोरोनाचे 622 रुग्ण आढळले असून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

शेतकऱ्यांना दुहेरी भेट: कर्जमाफीनंतर ४८,००० कोटी रुपयांची वीज बिलेही माफ

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजूर होणार एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला, यलो अलर्ट जारी

LIVE: हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

व्हॉट्सॲप एक उत्तम Birthday Reminder फीचर आणत आहे, बर्थडे रिमाइंडर लॉन्चची तारीख जाणून घ्या

पुढील लेख
Show comments