Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचाही 'त्या' १७ देशांमध्ये समावेश

Updated: बुधवार, 22 एप्रिल 2020 (21:58 IST)
 
कोरोनामुळे देशात आतापर्यंत ६४० लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात २५१ जणांचा बळी गेला आहे. तर गुजरातमध्ये ९० लोक, मध्यप्रदेशात ७६, दिल्लीमध्ये ४७, राजस्थानात २५, तेलंगणामध्ये २३ आणि आंध्रप्रदेशामध्ये २२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसेच कोरोनामुळे उत्तरप्रदेशमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना बधितांचा ५२१८ हा मोठा आकडा महाराष्ट्रात आहे. तर गुजरात- २१७८, दिल्ली- २१५६, राजस्थान- १६५९, तामिळनाडू- १५९६ आणि मध्यप्रदेश १५५२ अशी संख्या समोर आली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले!

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही', शाळेत हिजाब घालण्याची याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

गर्लफ्रेंडकडून गाडीवर 3400 किस; पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता थेट जमा

भिकारी महिलेच्या मृत्यू नंतर घरातून एकूण ८.४० लाख रुपये किमतीच्या नोटा आणि नाण्यांनी भरलेल्या ३० हून अधिक गोण्या सापडल्या

पुढील लेख