Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ७० हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू

Updated: सोमवार, 29 जून 2020 (08:18 IST)
 
पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार  ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: तारापूर एमआयडीसीमध्ये तीन शक्तिशाली स्फोट

जेवण तयार नसल्याच्या रागावरून दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

बांगलादेशने आशिया कप आणि आशियाई खेळांसाठी संघाची घोषणा केली

IND vs ENG Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघ २-४ ने पराभूत

सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी: स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला?

पुढील लेख
Show comments