Marathi Biodata Maker

लॉकडाऊनमध्ये तबलिगी जमातीच्या 700 जणांचे पासपोर्ट जप्त

Updated: गुरूवार, 14 मे 2020 (12:13 IST)
 
दिल्ली सरकारने मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण झालेल्या तबलिगी जमातीच्या 2,446 सदस्यांना घरी सोडून द्या. मात्र यातील परदेशी नागरिकांना पोलिसांकडे सोपविण्यात आले.एका अधिकाऱ्याने सांगितले की या परदेशी जमातींना व्हिसा उल्लंघन सारख्या प्रकरणात पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे कागदपत्रे जप्त केल्याने हे नागरिक देश सोडू शकत नाहीत. कोणते षडयंत्र करण्यासाठी तर यांना थांबविण्यात आले नव्हते ना, याची चौकशी केली जाणार आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments