Festival Posters

पंतप्रधानांनी त्यांच्या कठोर निर्णयांबद्दल देशवासीयांची माफी मागितली

रविवार, 29 मार्च 2020 (12:48 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे.’

दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: मुंबईत मोठा दहशतवादी कट उधळला

सुनेत्रा पवार यांनी मुंबईत मुस्लिम आमदारांची बैठक बोलावली

एअर इंडियाने नागपूर-मुंबई मार्ग स्थगित केला;१ जून ते ३१ जुलै पर्यंत विमानसेवा रद्द

बीडमध्ये मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांची कार ट्रकला धडकली; इंदापूर येथील आंदोलकाचा मृत्यू

कार पार्क करताना ती 'गिअर'मध्ये ठेवावी की 'न्यूट्रल'मध्ये? प्रत्येक चालकाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात

पुढील लेख
Show comments