Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dussehra Upay दसर्‍याच्या रात्री हे 5 अचूक उपाय सर्व समस्यांपासून मुक्ती देतील

Updated: शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 (00:14 IST)
 
1. धन-समृद्धीसाठी उपाय: मान्यतेनुसार, दसऱ्याच्या रात्री रावण दहन केल्यानंतर गुप्त दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकट दूर होऊन शुभता वाढते. याशिवाय दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे ध्यान करताना मंदिरात झाडू दान केल्याने धन-समृद्धी वाढते. तुमची इच्छा असल्यास दसऱ्याच्या दिवसापासून सलग 43 दिवस कुत्र्याला बेसनाचे लाडूही खाऊ शकता. यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.
 
2. नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय: दसऱ्याच्या दिवशी तुरटीचा तुकडा कुटुंबातील सर्व सदस्यांवरुन ओवाळून टेरेसवर किंवा निर्जन ठिकाणी फेकून द्या आणि तुमच्या प्रमुख देवतेचे ध्यान करा. असे मानले जाते की असे केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
 
3. संकटापसून मुक्तीसाठी उपाय: दसर्‍याला सुंदरकांड कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते. विधिवत रूपात सुंदरकांड पाठ करुन हनुमानाची आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा.
 
4. कोर्ट-कचेरीपासून मुक्तीसाठी उपाय: दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते.
 
5. आरोग्यासाठी उपाय: आजार किंवा संकट दूर करण्यासाठी एक अख्खं पाणी असलेले नारळ घेऊन स्वत:वरुन 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या आगीत टाकून द्यावे. असे घरातील प्रत्येक सदस्यांवरुन ओवाळून टाकू शकता.

सर्व पहा

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments