Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उभ्या गौरी

Updated: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (12:52 IST)
पण मूलं जरा लांबच असतात आईपासून. त्यादिवशी त्यांचा कुठलाही हट्ट पुरवला जाणार नाही हे त्यांनाही पक्के ठाऊक असते. गौरीजेवण, एकच लक्ष्य.
सर्व तयारीमुळे जेवण यथासांग पार पडत.
पण हे होईतो 4 वाजतात. मग संध्याकाळची तयारी. दहा मिनिटे बसावं असा विचार येतो आणि तितक्यात कोणीतरी चारलाच येत. बर बोलणार काय?सगळ्याना आपणच संगीतलेलं की कधीही या हो सोयींनी. आपला पूर्ण अवतार.मग तसंच हसून स्वागत. रात्री 9 ला मधेच आरती करून, मुलांना जेवायला घालायचं.ती पण कंटाळलेली आणि पूर्ण दिवस सगळीकडे उधळून दमलेली.
11 ला मात्र सर्व अवसान संपत आणि पाठ टेकली जाते, ओट्यावरचा पसारा दिसत असूनही कानाडोळा करतो. आडवं पडलं तरी सगळे येऊन गेलेल्या लोकांची आठवण काढतच झोप लागते, अगदी समाधानाने.
 
गौरीची पाठवणी मात्र दरवर्षी डोळे ओले करून जाते. परगावी सासरी निघालेली लेक आणि गौरी यात अगदी साम्य.प्रत्येकवेळी जाताना मन तेवढंच हळवं होत. विसर्जनाला जाताना पाय रेटतच जातो बहुतेक वेळा.
 
खर सांगू का , मी गौरीच्या हळदी कुंकवाला जाते ते त्या मुखवट्याच्या गौरी पाहायला नाही तर त्या गौरी मनापासून सजवणाऱ्या आणि त्यासाठी दिवस रात्र खपून दमल्या तरीही अगदी उत्साहाने स्वागत करणाऱ्या सर्वांनसाठी. अस वाटत खऱ्या गौरी देखील पृथ्वीवर एक दिवस येत असाव्यात आणि पाय निघत नसेल म्हणून 3 दिवस यांच्याबरोबर रेंगाळतात. 

सर्व पहा

श्रावण सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय?

Rakshabandhan 2026 Gift Ideas बहिणीसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट शोधताय? या १० भन्नाट पर्याय

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments