Festival Posters

मनाचीये द्वारी उभा क्षणभरी

निर्गुण  निराकार  निर्विचार अवस्था  केव्हा  प्राप्त होते ? जेव्हा  तनाने,मनाने  एकचित्त  होवून  गुरुचरणी लीन  होवून  स्मरण  केल्यानंतर  आलेली  प्रचिती !
त्याकरिता  आपलाची  वाद  आपणासि  व्ह्यायला  हवा. मनाची  नितळता  आपोआप  अनुभवायास  मिळते. जेथे सांसारिक  मोठ्या  वाटणार्या  समस्या अगदी  य:कश्चीत  होवून  त्याचा  विसर  पडतो.  त्यासाठी  चिंतन, मनन आवश्यक  आहे. प्रत्येकाचे  स्वतःचे  असे  छोटे - मोठे  आकाश  आहेच.  फक्त  आवश्यकता  आहे  ते शोधण्याची ! 
म्हणूनच  'मनाचीये  द्वारी  उभा  क्षणभरी' अनूभवून  तर  बघा !
आपणास  सर्व  दिवस आरोग्य सम्पन्न  तथा  मंगल  जावो ! शुभम  भवतू  !  
- स्नेहल  खंडागळे

सर्व पहा

रविवारी ७ जून रोजी भानुसप्तमी: या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा होऊ शकते नुकसान

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

भानु सप्तमीची कथा

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments