Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोकलाम वाद : चीनकडून भारताने माघार घेतल्याचा दावा

Updated: सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (16:32 IST)
 
भारताच्या सिक्कीम सीमेजवळ भूताननजीकच्या डोकलाम भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी भारत व चीनमध्ये तणाव स्थिती आहे. या भागात चीन रस्ते बांधत असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे भारताने म्हटले तर, चीन आपल्या स्वायत्ततेत्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असं सांगत चीनने आक्रमक भूमिका कायम ठेवली. यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरा समोर ठाकले आणि 1962 नंतर प्रथमच एवढी तणावाची वेळ दोन्ही देशांदरम्यान आली. मात्र, सोमवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तणाव निवळत असल्याचे व दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याचे सांगत चांगली बातमी दिली.  या वृत्तास चिनी ग्लोबल टीव्ही नोटवर्कनेही दुजोरा दिला. मात्र, आता त्यानंतर आलेल्या चीनच्या या पवित्र्यानंतर तणाव निवळल्याच्या वृत्ताबाबतच संशय निर्माण झाला आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

Virat Kohli Tattoo: किंग कोहलीचा नवा लूक; नवीन टॅटू काढला, फोटो व्हायरल

ठाण्यातील सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणा; रुग्णाच्या जेवणात आढळले झुरळ

LIVE: मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा 52 मुक्त समाजासाठी देशव्यापी आंदोलन

सावध राहा! 'एक्सपायरी डेट' बदलून बाजारात विकले जात होते मॅगी, लेझ, कुरकुरे अन् थम्स अप; तुर्भेमध्ये मोठा छापा

मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या साताऱ्याच्या सरकारी डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू

पुढील लेख
Show comments