Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर तुमचा फोन पाण्यात भिजला असेल तर करा हे उपाय

Updated: सोमवार, 6 मार्च 2023 (15:58 IST)
फोनची बॅटरी , मेमरी कार्ड, सिम इत्यादी काढून घ्यावे. 
पंख्याच्या वार्‍याच फोनला हळू हळू वाळू द्या. 
माश्चरला वाळवण्यासाठी फोन आणि बॅटरीला तांदुळात ठेवा. 
तीन दिवसांनंतर फोनला तांदुळातून काढून चालू करा. 
असे केल्याने पाण्यात भिजलेला मोबाइल फोन देखील सामान्य अवस्थेत चालू होऊ शकतो. 
 
जरूरी नाही की प्रत्येक मोबाइल वर दिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने सुरू होईलच. जर फोन ऑन होत नसेल तर तकनिकी विशेषज्ञांशी संपर्क करावा.  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments