Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता वाय-फाय वापरुन करा कॉल

Updated: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (16:20 IST)

इंटरनेटव्दारे फोन लावता आला तर टेलिकॉम कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मागील काही काळात इंटरनेटच्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये आधीच घट झाली आहे. त्यात अशाप्रकारे फोन कॉलिंगही वाय-फायच्या आधारे करता यायला लागले तर या कंपन्यांचे उत्पन्न जास्त धोक्यात येण्याची शक्यता आहे. असे असले तरी, अशी सेवा सुरू झाल्यास ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब असेल कारण त्यांना मोबाईल फोनसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून सूट मिळेल. तसेच फोन कॉलिंगसाठी रेंजची अडचण राहणार नाही. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

वाराणसी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने पिस्तूलने गोळीबार, २ कर्मचारी जखमी

राज्य सरकारने एमएमआरडीएसाठी १२१ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्रात १२४ नवीन आरोग्य संस्थांचे उद्घाटन

नवीन एअर इंडिया इमारतीवर १०६ शहीदांची नावे दिसणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मंजुरी

पुढील लेख
Show comments