suvichar

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

Updated: सोमवार, 20 मे 2024 (10:10 IST)
 
तसेच जेपी नड्डा म्हणाले की, सुरवातीला आम्ही अक्षम होतो. तेव्हा आरएसएसची गरज पडत होती. आज आमची संख्या वाढली आहे, आम्ही सक्षम आहोत. भाजप स्वतःच स्वतःला चालवते. हेच अंतर आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय केला आहे की, पक्षाचे लक्ष गरीब, शोषित, दलित, महिला, तरुण, शेतकरी, समाज यानावर राहील. यांना मुख्यधारा मध्ये आणायला पाहिजे. तसेच सशक्त बनवायला हवे. आमहाला त्यांना मजबूत करायला लागेल. 
 
भाजपने राम मंदिराच्या मागणीला आपल्या पालमपूर संकल्प मध्ये सहभागी केले होते. मोठ्या संघर्षानंतर मंदिर उभे राहिले. आमची पार्टी मोठी आहे आणि प्रत्येक नेत्यांची बोलण्याची एक शैली आहे. 
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी चा वापर पूर्णपणे अनिवार्य, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7100mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले असलेला मोटोरोला एज 70 मॅक्स 15 जुलै रोजी लॉन्च होणार

१ ऑगस्टपासून ही शासकीय कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीशिवाय दिली जाणार नाहीत, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कमी उंचीच्या लोकांनाही ट्रॅफिकमध्ये अडचण येणार नाही, यादी पहा

मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंबीय' नियम लागू होणार

पुढील लेख
Show comments