Wednesday, 17 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Maharashtra Assembly Elections Key Candidates
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Wed, 17 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
विधानसभा निवडणूक 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रमुख उमेदवार
देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले, म्हणाले-नव्या मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही वाद होणार नाही
Saturday,November 23, 2024
Dhananjay Munde Profile धनंजय मुंडे प्रोफाइल
Chandrakant Dada Patil profileचंद्रकांत (दादा) पाटिल प्रोफाइल
Prithviraj Chavan Profile पृथ्वीराज चव्हाण प्रोफाइल
Shaina NC Profile शाइना एनसी प्रोफाइल
Chandrashekhar Bawankule Profileचंद्रशेखर बावनकुळे प्रोफाईल
Thursday, November 14, 2024
Milind Deora Profile मिलिंद देवरा प्रोफाइल
Thursday, November 14, 2024
Aaditya Thackeray Profileआदित्य ठाकरे प्रोफाइल
Thursday, November 14, 2024
Chhagan Bhujbal Profile छगन भुजबळ प्रोफाइल
Thursday, November 14, 2024
Eknath Shinde Profile एकनाथ शिंदे प्रोफाइल
Thursday, November 14, 2024
Ajit Pawar Profile अजित पवार प्रोफाइल
Thursday, November 14, 2024
next news
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
LIVE: महाराष्ट्रात ड्रोन-रोबोटिक्स उद्योगाला चालना मिळणार
Maharashtra Breaking News Live in Marathi : मंत्रिमंडळाने मानवरहित प्रणाली धोरण २०२६ ला मंजुरी दिली. ड्रोन-रोबोटिक्स उद्योगात २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक, १,००,००० रोजगार आणि १,००० महिलांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी निर्माण होईल.
जसपाल राणाच्या आईचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन
दोन मोठ्या दुःखद घटनांनी भारतीय नेमबाजी जगताला हादरवून सोडले आहे. महान नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या निधनानंतर काही दिवसांतच, त्यांच्या आई, श्यामा देवी राणा (७८), यांचेही दिल्लीतील लष्करी रुग्णालयात निधन झाले. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने ग्रामीण पेयजल धोरण-२०२६ ला मंजुरी दिली
राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याच्या आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात कमी पर्जन्यमान आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने ग्रामीण पेयजल धोरण-२०२६ ला मंजुरी दिली आहे.
प्रत्येक मुलाने फादर्स डेच्या दिवशी वडिलांना नक्की सांगाव्यात या 5 गोष्टी
वडिलांनी आपल्या सुखासाठी, शिक्षणासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी स्वतःच्या कितीतरी इच्छा मारलेल्या असतात. आपण मोठे होतो पण बऱ्याचदा त्यांनी घेतलेले कष्ट गृहीत धरतो. म्हणून त्यांना सांगा: "बाबा, तुम्ही स्वतःचा विचार न करता आमच्यासाठी जी अपार मेहनत घेतली, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. थँक्यू सो मच!" हे ऐकून त्यांचे कष्ट सार्थ लागल्यासारखे त्यांना वाटेल.
EV स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? बदलण्याचा खर्च किती येतो?
सरासरी आयुष्य: या बॅटऱ्या साधारणपणे ५ ते ८ वर्षे किंवा ५०,००० ते ८०,००० किलोमीटर सहज टिकतात. बॅटरी सायकल : लिथियम-आयन बॅटरी १,००० ते १,५०० वेळा पूर्ण चार्ज आणि डिस्चार्ज होऊ शकते. वारंटी: ओला, एथर, बजाज चेतक आणि टीव्हीएस सारख्या आघाडीच्या कंपन्या त्यांच्या बॅटरीवर ३ ते ५ वर्षांची किंवा ६०,००० ते ८०,००० किमी पर्यंतची वारंटी देतात. काही प्रीमियम प्लॅन्समध्ये ८ वर्षांपर्यंतचीही वारंटी मिळते. टीप: ५ ते ८ वर्षांनंतर बॅटरी पूर्णपणे खराब होत नाही, पण तिची क्षमता ७०-८०% वर येते, ज्यामुळे स्कूटरची रेंज (एकदा चार्ज केल्यावर धावण्याचे अंतर) काहीशी कमी होते. जर तुमची स्कूटर लो-स्पीड आणि जुन्या लेड-ॲसिड बॅटरीची असेल, तर ती फक्त १ ते २ वर्षे टिकते.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos