Marathi Biodata Maker

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

Updated: रविवार, 15 फेब्रुवारी 2026 (10:03 IST)
 
काय करावे?
उपवास आणि जागरण केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते.
ध्यान आणि भजन करुन जसे "ॐ नमः शिवाय" चा जप करून आंतरिक शांतता मिळते.
स्वतःचा अहंकार सोडणे गरजेचे आहे. जुन्या सवयी, राग, मत्सर सोडून नवीन दृष्टी स्वीकारावे.
 
महाशिवरात्री सांगते की विनाशाशिवाय सृजन नाही, आणि सृजनाशिवाय जीवन नाही. ही रात्र आपल्याला शिकवते की प्रत्येक अंत हा नवीन सुरुवातीचा प्रारंभ आहे. शिवाच्या कृपेने आपले जीवनही विनाशातून सृजनाकडे जाऊ दे! महाशिवरात्री आपल्याला शिकवते की, आयुष्यात काही गोष्टी संपणे (विनाश) हे काहीतरी अधिक भव्य आणि दिव्य सुरू होण्यासाठी (सृजन) अत्यंत आवश्यक असते.

सर्व पहा

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments