Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जरांगे यांची आजपासून शांतता रॅली!

Updated: शनिवार, 6 जुलै 2024 (11:54 IST)
 
सरकारला मनोज जरांगेनी 13 जुलै पर्यंत मुदत दिली आहे. व आज पासून शांतात रॅली 13 जुलै पर्यंत असेल. तसेच विविध ठिकाणी ही शांतता रॅली 13 जुलै पर्यंत काढण्यात येणार आहे. 
 
हिंगोली मधील बळसोंड या ठिकाणी सकाळी दहा वाजता पोहचतील व त्यांचं तिथे भव्य स्वागत होईल. नंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ते सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जातील. व यानंतर रॅलीला सुरवात होईल. व शांतता रॅलीचा समारोप दुपारी ३ वाजता करण्यात येईल. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

वाराणसी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने पिस्तूलने गोळीबार, २ कर्मचारी जखमी

राज्य सरकारने एमएमआरडीएसाठी १२१ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्रात १२४ नवीन आरोग्य संस्थांचे उद्घाटन

नवीन एअर इंडिया इमारतीवर १०६ शहीदांची नावे दिसणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मंजुरी

पुढील लेख
Show comments