Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवीन वर्ष कल्याणकारी असो : उपाय 2018

Updated: बुधवार, 27 डिसेंबर 2017 (17:37 IST)
3. आमावस्याच्या दिवशी संध्याकाळी खोबर्‍याची वाटी घेऊन त्यात भाजलेली कणीक, साखर, पंचमेवा वाटून भरून द्यावा व त्याचे तोंड बंद करून त्याला काळ्या कपड्यात गुंडाळून पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. असे केल्याने 1,000 ब्राह्मणांना भोजन करवण्या इतके पुण्य मिळतात व शनीची कृपा सदैव तुमच्यावर राहते.   
 
4. पिंपळाला जल चढवणे, तूप किंवा तेलाचा दिवा लावून परिक्रमा करणे. तेलाचा दिवा आणि गोड जल चढवल्यामुळे पितृ शांती मिळते. तुपाचा दिवा देवशांति करवतो आणि 11,000 परिक्रमा पूर्ण झाल्याबरोबर तुमची 1 इच्छा पूर्ण होऊन जाते. पिंपळात सर्व देवांचा वास असतो. पिंपळाच्या खाली दुपारी जाऊ नये.    
 
5. मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे कार्यांमध्ये येणारी अडचण दूर होते आणि गुरू ग्रहाची कृपा मिळते. मनुष्य दीर्घायू होतो.   
 
6. गायीला पोळी चारावी. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. गाय देशी असावी आणि पोळीवर तूप साखर लागलेले असावे, लक्षात ठेवा.   
 
7. कुत्र्याला तेल लावलेली पोळी द्यावी. यामुळे राहू-केतू-शनीची कृपा कायम राहते. कालसर्प दोष असल्यास त्याची शांती करावी.   
 
8. झाड लावावे आणि त्यांचे रोपण करावे. यामुळे बुध देवता प्रसन्न होतात आणि बर्‍याच दोषांपासून मुक्ती मिळते.   
 
9. कन्या भोजन, सुवासिनी भोजन. यांचे भोजन पूजन केल्याने सर्व देवांची कृपा मिळते व शुक्र देवता प्रसन्न होतात. धन-ऐश्वर्य मिळत.   
 
10. असहाय, निर्धन, अपंग तथा गरीब विद्यार्थी ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी, यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतात.   
 
11. कोणाला अपशब्द बोलू नये, कुठल्याही जनावराला त्रास देऊ नये, झाडाला कापू नये, पाण्याचा दुरुपयोग करू नये, कोणाबरोबर छल कपट करू नये. मद्य मांसाचे सेवन करू नये. कुटुंबात कोणाचाही अपमान करू नये.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Janmashtami Essay 2026 जन्माष्टमी निबंध

Kajari Teej 2026: कजरी तीज शुभ वेळ, विधी आणि या दिवशी काय करावे हे जाणून घ्या

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments