Marathi Biodata Maker

आता 'एवढे' तास चालणार रेल्वेचे काम

Published: रविवार, 11 जुलै 2021 (11:50 IST)
 
हा आदेश केवळ रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. यामुळे कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे. रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी आणि जलद गतीने काम व्हावे यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
 
तसंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही शुक्रवारी (9 जुलै) केंद्रीय राज्यमंत्री पदभार स्वीकारला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद, वाचा

LIVE: वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा

महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल, किसान कर्जमुक्ती योजना २०२६ ची पहिली यादी जाहीर; डीबीटीद्वारे थेट खात्यात मदत हस्तांतरित

तुम्ही तुमचा वाय-फाय पासवर्ड पाहुण्यांना का देऊ नये? जाणून घ्या गेस्ट पासवर्डचे फायदे

Mobile Tips तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास, या ४ गोष्टी ताबडतोब करा

पुढील लेख
Show comments