Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘चला हवा येऊ द्या’ होतेय बंद घेतला निरोप

Updated: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (17:19 IST)

 थुकरटवाडी गावातील कलाकार  श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं आहे. तर हिंदी चित्रपट सृष्टीला सुद्धा दखल घ्यावी लागली होती.   मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना आणि हिंदी सुद्धा  प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध मिळाल होत.यामध्ये हिंदी चित्रपट दुनियेतील  कलाकार आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन, इरफान खान, श्रीदेवी, नाना पाटेकर, सोनम कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन या कलाकारांनी शोमध्ये आले  होते.   ‘चला हवा येऊ द्या’च्या जागी आता ‘सारेगमप’ हा नवीन शो सुरु होणार आहे. 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

वर्षातून फक्त एकदाच उघडणारे मंदिर! पाहा भारतातील ५ सर्वात रहस्यमय नाग मंदिरे

२७ वर्षीय अभिनेत्री अनन्या राजचे निधन

विमल पान मसाल्याच्या जाहिराती प्रकरणी शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस

इम्रान हाश्मीचाआवारापन २' ने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली

गोविंदाने पत्नी सुनीता आहुजाला फटकारले, बोलण्यावर भान ठेवा म्हणाले

पुढील लेख
Show comments