Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs BAN: हिंमत दाखवून हिटमॅन हरला

Updated: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (22:48 IST)
 
रोहित आला तेव्हा टीम इंडियाला विजयासाठी 44 चेंडूत 65 धावा करायच्या होत्या. रोहितला 49व्या षटकात दोन जीवदान मिळाले. महमुदुल्लाहच्या दुसऱ्या चेंडूवर इबादत हुसेनने त्याचा सोपा झेल सोडला. यानंतर पाचव्या चेंडूवर अनामूल हकने झेल सोडला. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 7 विकेट गमावत 271 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाला 50 षटकांत नऊ गडी गमावून 266 धावाच करता आल्या. बांगलादेशने हा सामना पाच धावांनी जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली.
 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Asia Cup 2026 महिला आशिया कप युएईमध्ये खेळला जाऊ शकतो! लवकरच अधिकृत घोषणा होणार

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात मोठा बदल, जसप्रीत बुमराहच्या जागी बदली खेळाडूची घोषणा

Asian Legends League 2026 मध्ये भारताने पाकिस्तानला २ गडी राखून पराभूत केले

बीसीसीआयने श्रीलंका मालिकेपूर्वी सुभदीप घोष यांची नवीन फील्डिंग कोच म्हणून नियुक्ती केली

हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचले

पुढील लेख
Show comments