Marathi Biodata Maker

मुंबई-मध्यप्रदेश रणजी फायनल झाली सुरु

गुरूवार, 23 जून 2022 (08:37 IST)
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱया निर्णायक अंतिम लढतीत एकीकडे, मुंबईचा संघ ऐतिहासिक 42 व्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे, मध्यप्रदेशचा संघ आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल, अशी अपेक्षा आहे. कागदावर मुंबईचा संघ भारी आहे. मात्र, मध्य प्रदेशला येथे चमत्कार अपेक्षित आहे.

मागील काही हंगामात सातत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवत आलेल्या मुंबईच्या सर्फराज खानच्या खेळात यंदा बरीच सुधारणा दिसून आली असून त्याने केवळ 5 सामन्यातच 800 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली आहे. यशस्वी जैस्वाल क्वॉर्टरफायनल व सेमीफायनलमध्ये उत्तम धावा झळकावण्यात यशस्वी ठरला असून फायनलमध्येही त्याच्याकडून संघाला यात सातत्य अपेक्षित असेल.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे निधन

इंग्लंडच्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली

विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर राहुल द्रविडचा विक्रम मोडला

रोहित शर्माचे संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित, शेवटचा एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर होऊ शकतो

इंग्लंडने भारतावर विजय मिळवत एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत आणली

पुढील लेख
Show comments