Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

Updated: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (22:21 IST)
6 वाचाल तर वाचाल.
 
7 तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.
 
8 मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
 
9 तुम्ही वाघा सारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.
 
10 ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
 
11 शक्तीचा उपयोग काळ-वेळ पाहून करावा.
 
12 नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
 
13 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे, लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
14 जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
 
15 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
 
16 प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
 
17 स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
 
18 एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
 
19 धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
 
20 जो माणूस मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

अकोल्यात धारदार शस्त्राने वार करून नंतर दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या

LIVE: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,०८६ कोटी हस्तांतरित

राहुल गांधींचे लक्ष महाराष्ट्रावर, आता पुण्यानंतर नाशिककडे कूच, २ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण शिबिराला संबोधित करणार

अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहले; सरकारी शाळांच्या दयनीय अवस्थेबद्दल सहा धारदार प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख