Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दूर चित्रवाणी शाप की वरदान

Updated: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (11:02 IST)

या मध्ये खेळाशी निगडित, प्राणी जगताशी निगडित,सर्व सामान्य ज्ञान मिळवून देणाऱ्या माहिती मिळतात. अशे बरेचशे चॅनल्स आहेत जे आपले मनोरंजन करतात आणि आपले ज्ञान देखील वाढवतात. मुलं तर कार्टून्सची चॅनल्स लावून तासन्तास याचा पुढे बसतात. बाहेरच्या मैदानाशी त्यांची ओळखच होत नाही. शेतकरींना पीक पिकविण्याची नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती या मधूनच मिळते. बातम्यांच्या चॅनल्सने जणू सर्व विश्वच व्यापून घेतले आहेत. आपण केवळ घरी बसून त्या -त्या  स्थळी जाऊ शकतो आणि माहिती मिळवतो.
 
या मधून आपल्याला जरी चांगली माहिती मिळत असली तरी कोणत्याही गोष्टीची अति करणे नुकसानदायीच आहे. याच्या मुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. काही काही गोष्टी अशा दाखविल्या जातात ज्याचा या मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचे भविष्य बिगडतात. 

जे एकटे राहतात अश्या  वयोवृद्धांसाठी हे करमणूकी चे साधन आहे. काही अश्या गोष्टी दाखविल्या जातात त्यांच्या मुळे लोक गैर वर्तन तसेच गुन्हेगारींकडे प्रवृत्त होतात. प्रत्येक गोष्टीचे दोन रूप असतात चांगले आणि वाईट. आता हे आपल्यावर असत की आपण या पासून काय घ्यावं. सर्वानी दूरचित्रवाणी बघावी पण आपल्या मर्यादांमध्ये राहून. नाही तर हे मिळालेले वरदान कधी अभिशाप बनेल कळणारच नाही.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments