Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय

Updated: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (17:04 IST)
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही ।।
 
५) सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे,
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे ।।
 
६) एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून,
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून ।।
 
७) काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं ।।
 
८) नवरा बायको दोन लेकरात
"दिवाळ सण" असतो का?,
काहीही खायला दिलं तरी 
माणूस मनातून हसतो का?
 
९) साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो,
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो 
 
१०) सुख वास्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे ।।
 
११) दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं,
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं ।।
 
१२) वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"
ही ओळ खोडावी ।।
 
१३) आयुष्य खूप छोटं आहे 
लवकर लवकर भेटून घ्या 
काही धरा काही सोडा 
सगळे वाद मिटवून घ्या

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: तारापूर एमआयडीसीमध्ये तीन शक्तिशाली स्फोट

जेवण तयार नसल्याच्या रागावरून दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

बांगलादेशने आशिया कप आणि आशियाई खेळांसाठी संघाची घोषणा केली

IND vs ENG Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघ २-४ ने पराभूत

सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी: स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला?

पुढील लेख
Show comments