Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिठाने दूर करा नकारात्मकता

Updated: बुधवार, 24 जानेवारी 2018 (17:19 IST)
घराला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करण्यासाठी पूर्वीकडे मातीच्या भांड्यात मीठ भरून ठेवावे आणि प्रत्येक चोवीस तासाने मीठ बदलत राहावे.
 
तसेच घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी बांबूचे झाड योग्य ठरेल. घरात बांबू लावल्याने कुटुंबातील सदस्यांना दीघार्यु आणि उत्तम आरोग्य लाभतं. घरातील बैठकीत जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र होतात तिथे बांबू लावायला हवे. बांबू बैठकीच्या पूर्वी कोपर्‍यात ठेवायला पाहिजे.
 
फेंगशुईप्रमाणे ड्रॅगन घराची रक्षा करतं. म्हणून घरात ड्रॅगनची मूर्ती किंवा चित्र ठेवायला पाहिजे.

सर्व पहा

Sabudana Rasmalai श्रावण उपवासात बनवा शाही मिठाईसारखी साबुदाणा रसमलाई

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

श्रावण महिन्यात शनिवारी 'पारंपरिक कढी-खिचडी' बनवण्याची सुंदर परंपरा

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

Sampat Shanivar Katha संपत शनिवारची कहाणी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments