Festival Posters

असे करावे एकादशीचे व्रत

आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढ महिन्यातील शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. 
या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. 
अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात.
या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.  अनेक भक्त पायाची वारी करत आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी पंढरपूरला जमा होतात. वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आणि ही साधना म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते.
कशी करावी एकादशी
दशमीला एकभुक्त रहावे.
एकादशीला प्रातःस्नान करावे. 
तुळस वाहून विष्णुपूजन करावे. 
मूर्तीला मंजिरींचा हार वाहिली पाहिजे.
संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. 
द्वादशीला वामनाची पूजा करावी आणि पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

शनिवारी शनिदेवाच्या 10 चमत्कारी नावांचा जप करा, सर्व समस्या दूर होतील

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर यांची आरती

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments