Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्णय घेण्यास त्रास होत असेल तर धारण करा गणेश रुद्राक्ष

Updated: शुक्रवार, 3 मार्च 2017 (14:51 IST)
 
जन्मपत्रिकेत चतुर्थ भावातून व्यक्तीची बुद्धी आणि मानसिक स्थिती बघण्यास मदत होते.  पत्रिकेत जेव्हा कुठल्याही कारणांनी जर चतुर्थ भाव दुर्बळ असतो तर व्यक्ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करू शकत नाही.  
 
हातात मस्तिष्क रेखा बुद्धी आणि योग्य निर्णयाच्या निर्धारणात महत्त्वपूर्ण भूमिकेला व्यक्त करतो.  
 
मस्तिष्क रेषेचा उद्गम मंगळ पर्वताहून जीवन रेषेला टच करत चंद्र पर्वताकडे असतो. असा व्यक्ती सनकी आणि अस्थिर विचारांचा असतो. योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यास तो सक्षम नसतो. धर्म शास्त्रानुसार ओमचा जप केल्याने व्यक्तीचा मानसिक संतुलन योग्य राहून तो योग्य निर्णय घेतो आणि अडचणींतून योग्य प्रकारे बाहेर निघतो.  

सर्व पहा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

तुलसीदास जयंती २०२६: हनुमानजींचे ४ वेळा आणि श्रीरामांचे ३ वेळा दर्शन! वाचा गोस्वामी तुलसीदासांचे अद्भुत प्रसंग

Tulsidas Jayanti 2026 गोस्वामी तुलसीदास यांना मारुतीने कधी आणि का दर्शन दिले?

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

श्रावणातील बुधवारी हे सोपे उपाय करा, तुम्हाला गणपती आणि महादेव यांचे आशीर्वाद मिळतील

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments