Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्योतिष विद्येच्या या 4 गोष्टी आपणास चकित करू शकतात

Updated: सोमवार, 11 मे 2020 (15:58 IST)
 
1 गुरुची दृष्टी पडल्यास अमृतवर्षा होते. या संदर्भात हे निश्चित करणे आवश्यक आहे की गुरु हे लग्न - त्रिकोणातील स्वामी आहे की तिहेरी स्थानांचा स्वामी. अष्टमेश किंवा मारकेश असल्याची चौकशी सुद्धा करायला हवी. गुरु लग्नेश त्रिकोणी असल्यावरच अमृताचा वर्षाव होईल नाही अन्यथा नाही. 
 
2 शनीच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की शनी महाराज ज्या स्थळी बसतात त्या स्थळाची वृद्धी करतात आणि आपली दृष्टी जेथे टाकतात त्या स्थानामध्ये बिघाड करतात. शनीच्या कुंडळीत कारक असल्यावर ते ज्या जागी विराजित होतात त्या स्थानाची वृद्धी करतात. आणि ज्या स्थळी ते बघतात आपला शुभ प्रभाव सोडतात. म्हणूनच, मान्यताच्या संदर्भात नेहमी एकच दृष्टिकोनावर अवलंबू नका. 
 
3 हातात शनी पर्वत दबलेले असल्यास व शनीचे बोट सूर्याच्या बोटाकडे वाकलेले असल्यास जीवनात शनीचे अडथळे हमखास दिसून येतात.
 
4 मंगळ ग्रह उत्साह आणि आनंद मिळवून देणारा ग्रह आहे. तसेच मंगळाची प्रवूत्ती भांडखोर असते. मंगळदोष असल्याचे त्यांचा या प्रवूत्ती मुळे मानले जाते कारण अती उत्साह आणि आनंद मिळविण्याची इच्छा गृहस्थ जीवनासाठी घातक असू शकते.

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments