Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dhan Yoga in Kundali : धनाशी निगडित गोष्टी सांगतात पत्रिकेतील हे 7 योग

Updated: गुरूवार, 9 मार्च 2017 (17:31 IST)
 
1. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत द्वितीय भावात शुभ ग्रह स्थित असेल किंवा शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर अशा व्यक्तींना भरपूर धनप्राप्ती होते.  
 
2. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या दुसर्‍या भावात बुध असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल, तर तो व्यक्ती नेहमी गरीब राहतो. असे लोक फार प्रयत्न करतात पण त्यांच्या नशिबात धन एकत्र करणे नसत.  
 
3. जर पत्रिकेत दुसर्‍या भावात एखाद्या पाप ग्रहाची दृष्टी असेल, तर तो व्यक्ती धनहीन होऊ शकतो. ह्या लोकांनी बराच परिश्रम केला तरी देखील यांना पैशाची तंगी असते.  
 
4. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत दुसर्‍या भावात चंद्र स्थित असतो तर तो व्यक्ती फारच धनवान असतो. त्याच्या जीवनात एवढं धन असत की त्याला कुठल्याही सुख-सुविधेसाठी जास्त परिश्रम करावा लागत नाही.  
 
5. जर जन्म पत्रिकेत दुसर्‍या भावात चंद्र असेल आणि त्यावर नीचच्या बुधाची दृष्टी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या परिवाराचे धन देखील नष्ट होऊन जात.  
 
6. जर पत्रिकेत चंद्र एकटा असेल आणि त्याच्यासोबत कुठलेही ग्रह द्वितीय किंवा द्वादश नसतील तर तो व्यक्ती जन्मभर गरीबच राहतो. अशा व्यक्तीला जन्मभर श्रम करावे लागतात, पण तरी देखील तो जास्त पैसा कमावू शकत नाही.  
 
7. जर जन्मपत्रिकेत सूर्य आणि बुध द्वितीय भावात स्थित असेल तर अशा व्यक्तीजवळ देखील पैसा टिकत नाही. 

सर्व पहा

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि नामस्मरणामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते

श्रावण महिन्यात महिलांनी कोणते नियम पाळावेत?

गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा का? जाणून घ्या या दिवसामागचं खास कारण

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

श्रावण सोमवारची पूजा कशी करावी? संपूर्ण आणि सोपी विधी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments