suvichar

पापडाचे अति सेवन म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण

Updated: सोमवार, 25 जून 2018 (11:09 IST)
 
पापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांमुळे पापडाची चव वाढते, परंतु या पापडाच्या अति सेवनाने आपल्या आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. पापडमुळे शरीराला होणारे नुकसान हे टाळता येऊ शकत नाही. 
 
पापडाच्या अति सेवनाने हृद्यसंबधीत आजारांचा धोका वाढतो. तसेच किडनीवर वाईट परिणाम होतो. वजन वाढते आणि पापडाच्या अति सेवनाने ऍसिडीटीची ही समस्या वाढीस लागते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महागड्या लिप बामना निरोप द्या, नैसर्गिक उपायांनी घरच्या घरी मऊ आणि गुलाबी ओठ मिळवा

चेहऱ्यावर वेदना आणि डोळ्यांच्या मागे दाब? सायनस डोकेदुखीचे असू शकते लक्षण!

चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी ही योगासने करा, तुम्हाला लवकर झोप लागेल

जातक कथा : राणी आणि जादूगर; राजा बनला काळा हंस

'या' गोष्टी ऐकून थक्क व्हाल! जगातील १० सर्वात विचित्र नियम

पुढील लेख
Show comments