Dharma Sangrah

फळांवर मीठ टाकून खाताय?

Updated: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (11:38 IST)
* मीठ टाकल्याने फळांमधून पाणी निघतं ज्याने फळांच्या पोषक घटकांमध्ये कमतरता येते.
* शरीरात अधिक सोडियममुळे वाटर रिटेंशनची समस्या देखील होऊ शकते.
* वाटर रिटेंशनची समस्या झाल्यास शरीर फुगलेलं दिसतं किंवा सूज येते.
* अधिक प्रमाणात मिठाचे सेवन हृद्यासाठी नुकसान करतं.
* किडनीमध्ये समस्या होण्याचा धोका वाढतो.
* फळ कापून मीठ न टाकता खाणे अधिक फायद्याचं ठरतं.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महागड्या लिप बामना निरोप द्या, नैसर्गिक उपायांनी घरच्या घरी मऊ आणि गुलाबी ओठ मिळवा

चेहऱ्यावर वेदना आणि डोळ्यांच्या मागे दाब? सायनस डोकेदुखीचे असू शकते लक्षण!

चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी ही योगासने करा, तुम्हाला लवकर झोप लागेल

जातक कथा : राणी आणि जादूगर; राजा बनला काळा हंस

'या' गोष्टी ऐकून थक्क व्हाल! जगातील १० सर्वात विचित्र नियम

पुढील लेख
Show comments