Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monsoon Tips: पावसाळ्यात भिजल्यानंतर ताजेपणा हवा असल्यास अंघोळीच्या पाण्यात हे मिसळा

Updated: शुक्रवार, 17 जुलै 2020 (15:04 IST)
 
1. कडुलिंब बाथ - जर आपल्याला त्वचेशी निगडित समस्या जाणवत असतील तर कडुलिंब बाथ घेणे गरजेचे आहे. हे विशेषतः त्यांचा साठी उपयुक्त आहे ज्यांचा अंगावर फोड किंवा पिंपल्स होण्यासारख्या समस्या उद्भवतात. या साठी कडुलिंब आणि पुदिन्याची पानं उकळवून त्या पाण्याला थंड करून त्या पाण्याने अंघोळ करा.
 
2. गुलाब पाणी आणि लिंबू - गुलाब पाणी आणि लिंबाच्या रसाचे काही थेंबा आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने अंघोळ करा. असे केल्यास आपल्याला ताजं तवान वाटेल.
 
3. डियोबाथ - पावसाळ्यात जास्तवेळ ओले राहून किंवा ओले कापडं घालून शरीरातून वास येऊ लागतो. या पासून बचाव करण्यासाठी आपण 1 बादली पाण्यात मीठ आणि 1 चमचा डियो मिसळून याने अंघोळ करा. दिवसभर आपल्याला ताजेपणा जाणवेल. त्याच बरोबर शरीरातून दिवसभर एक मंद-मंद सुवास येईल.
 
4. जुईची फुले : जुईच्या फुलांना बाथ टब मध्ये टाकून ठेवावं आणि या पाण्याने अंघोळ करावी या मुळे आपल्याला दिवसभर ताजेपणा वाटतो आणि त्याच बरोबर आपले शारीरिक आणि मानसिक ताण देखील दूर होण्यास मदत मिळते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

किशोरवयात मेकअप आणि स्किनकेअर करताना ‘या’ चुका टाळा; त्वचा राहील निरोगी आणि चमकदार

कर्करोगापासून बचावासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा; ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

जोडीदाराचा मूड खराब आहे? वाद घालण्याऐवजी या ४ गोष्टी करून व्यक्त करा तुमचे प्रेम

जातक कथा : राजाने घेतला कौटुंबिक जीवनातून संन्यास

न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहताय? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जुनी अट बदलली, नवी अट काय?

पुढील लेख
Show comments