Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिय दिनचर्या

Updated: रविवार, 5 मार्च 2023 (22:49 IST)
 
काळी माती हे एक श्रेष्ठ रसायन आणि बहुगुणी आहे. त्यात पाणी घालून त्याचा लेप लावावा. नंतर अंग धुऊन घ्यावे किंवा अंगास हळद पावडर, तीळ आणि आवळकाठी पावडर दूध मिश्रीत लेपाने लावावे, नंतर गार पाण्याने स्वच्छ स्नान केल्याने रंध्रे मोकळी होतात. यामुळे शरीर हलके आणि निरोगी बनते.
 
तेलकट आणि तुपकट पदार्थ तसेच टाळावे तसेच शिळे अन्न, मद्य, मांसाहार सर्वथा टाळावा. याऐवजी मोड आलेले चणे, मूग, मेथ्या, द्विदल धान्याच्या उसळी किंचीत चटकदार लावून खाल्ल्याने आरोग्याचे संवर्धन होते.  
 
भाकरी, पोळी, कोबी, लाल टोमॅटो, कच्ची कोशिंबीर, ताक, जेवणाच्या शेवटी दही, आंब्याची किंवा चिंचेची चटणी असा आहार असावा. अशा आहारात पाणी पिण्याची गरज पडत नाही. कारण या सर्व पदार्थांत जलतत्त्व भरपूर असते. आमरसही घ्यावा.  
 
रात्री पोळी भाजी, कच्ची कोशिंबीर, भात आणि मूगडाळीचे वरण, असा ताजा आणि गरम आहार घ्यावा. उन्हाळा हा तसा शरीर निरोगी ठेवण्याचा काळ आहे,हे लक्षात घ्यावे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा, चेहरा दिसेल अधिक स्लिम

पावसाळ्यात ओवा ठरेल आरोग्याचा मित्र! आहारात समावेश केल्याने मिळू शकतात ‘हे’ फायदे

मानेचे दुखणे सतावतेय? ‘ही’ सोपी योगासने करा आणि मानेच्या दुखण्यापासून मिळवा आराम

नैतिक कथा : दयाळू मुंगी; एका मदतीची सुंदर गोष्ट

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' विशेष पाणी

पुढील लेख
Show comments