Marathi Biodata Maker

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

बुधवार, 1 जुलै 2020 (15:09 IST)
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर रामायण मध्ये अपहरणची ( क्रिमिनल ) केस होती.
हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,
तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
आणि
वस्त्रा चं हरण करण्या वरुन झालें ते महाभारत

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट्स सोडणार; कुटुंबासह समुद्रकिनारी आलिशान टॉवरमध्ये राहायला जाणार!

तमिळ चित्रपटसृष्टीचे 'पटकथा सम्राट' के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन

जॉन अब्राहमने क्रिकेट विश्वात प्रवेश केला, ईटीपीएल फ्रँचायझी रॉटरडॅम डॉकर्समध्ये सामील झाला

पातालपानी इंदौरच्या आसपासचा एक छुपा रत्न; मॉन्सूनमध्ये जरूर भेट द्या!

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

पुढील लेख
Show comments