Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kargil Vijay Diwas: हे वीर सपुतांनो विसरू कसें तुमचे बलिदान

Updated: बुधवार, 26 जुलै 2023 (18:43 IST)
उभा देश ताठ मानेने, केवळ तुमच्यामुळेच,
श्वास मोकळा आम्ही घेतो, परीणाम हे त्याचेच,
तमा न कशाची असते तुम्हा, देशभक्ती नसानसांत,
अभिमान कित्ती आम्हास तुमचा,आहोत सदैव तुमच्या ऋणात,
बघितले कारगिल जेंव्हा, उर भरून आला,
कसें लढले असाल तुम्ही, अश्रूंचा पूर डोळ्यात आला,
आहुती तुमची कधीच रे जवाना, न जाईल व्यर्थ खरं हेच!
जाणीव ह्याची सदैव स्मरणात ठेवून वागले पाहीजेच,!
....मानाची मानवंदना!! 
अश्विनी थत्ते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Beauty Tips: हातांचा कोरडेपणा आणि खरखरीतपणा दूर करण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की अवलंबवा

रक्षाबंधन विशेष प्रसंगासाठी घरीच क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक बनवा

मधुमेही व्यक्ती गुळाचा चहा पिऊ शकतात का? गुळाचे फायदे, दुष्परिणाम आणि योग्य प्रमाण याबद्दल जाणून घ्या

क्रिमिनोलॉजी मध्ये पीएचडी करून करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

किशोरवयात मेकअप आणि स्किनकेअर करताना ‘या’ चुका टाळा; त्वचा राहील निरोगी आणि चमकदार

पुढील लेख
Show comments