suvichar

उज्जैनची कालिका देवी

- अनिरुद्ध जोशी

Updated: सोमवार, 24 नोव्हेंबर 2008 (14:56 IST)
WD
या गडाच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्तांची रांग लागलेली असते. या प्राचीन मंदिराचा इतिहास कोणालाही माहिती नाही. परंतु, या मंदिराची स्थापना महाभारत काळात झाली होती. तर मूर्ती सत्ययुगातली असल्याचे मानले जाते. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार परमारकालीन सम्राट हर्षवर्धन यांनी केल्याचा उल्लेख पुराणात आहे. संस्थान काळात ग्वाल्हेरच्या महाराजांनी मंदिराचे पुन:निर्माण केले.

का‍लिका देवी गडाचा शक्तीपीठात समावेश नाही. परंतु, उज्जैनमध्ये देवी हरसिद्धी शक्तीपीठ असल्यामुळे या मंदिराचे महत्त्व वाढले आहे. उज्जैनच्या क्षिप्रा नदी किनारी असलेल्या भैरव पर्वतावर देवी भगवती सतीच्या ओठांचा स्पर्श झाल्याचा उल्लेख पुराणात सापडतो.

नवरात्र महोत्सवादरम्यान मोठ्या यात्रा, उत्सव आणि यज्ञांचे आयोजन येथे केले जाते. या काळात दूरदूरवरून कालिका देवीच्या दर्शनाला लोक येतात.

कसे पोहचाल?

हवाईमार्गे- उज्जैन ते इंदुर विमानतळ सुमारे 65 किलोमीटरवर आहे
.
रेल्वेमार्गे- उज्जैन ते मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपूर लाइन), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली लाइन) आपण सहजपणे उज्जैनला पोहचू शकता.

रस्ता मार्गे- उज्जैन-आग्रा-कोटा-जयपुर मार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चित्तौड मार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापूर-ग्वाल्हेर-दिल्ली मार्गे, उज्जैन-देवास-भोपाळ मार्गे देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यातून उज्जैनला पोहचता येते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

महाराष्ट्रातील 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखली जाणारी अत्यंत प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

Show comments