Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे क्षण तुम्ही हरवले तर नाही नं ?

Updated: बुधवार, 11 एप्रिल 2018 (17:02 IST)
पारिवारिक फोटो एकत्र बसून पाहण्याचा आणि त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा आनंद.
आईच्या हाताची गरमा गरम पोळी आणि त्यावर साजुक तूप.
घरचा डबा घेऊन बगीच्यात जाण्याचा आणि झाडांवर बांधलेल्या झुल्यावर झुलण्याचा आनंद.
सायंकाळची शुभंकरोती.
वयोवृद्ध वडील माणसांसोबत त्यांच्या जीवनाचे कडू गोड क्षण.
टपरीवरचा चहा.
उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाणे.
देशी मेवा आवळा, चिंचा, कवठ, बोर, ऊस खाण्याचा आनंद.
मित्रांसोबत पतंग उडविणे व त्याच्या काटण्याचा आनंद आणि इंदोरी भाषेत काटी हैचा आनंद. 
 
आजच्या ह्या धावपळीच्या युगात असे किती तरी विना मूल्य तरीपण अमूल्य असलेले क्षण आज ही आठवले तरी ही ओठांवर हसू अन मनात समाघान देतात. आपण एकदा तरी आपल्या भूतकाळाची आठवण करून हा वारसा आपल्या भावी पिठीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

Parenting Tips: मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

नैतिक कथा : म्हातारे गाढव आणि शेतकऱ्याची गोष्ट

पावसाळ्यात कोणत्या जीन्स वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा

पुढील लेख
Show comments