Vastu Tips: घरात सुख-समृद्धी आणायची असेल तर या ठिकाणी माँ अन्नपूर्णेचे चित्र लावा

सोमवार,मार्च 27, 2023
वास्तू टिप्स– ज्या वस्तू भाग्यासाठी बाधक असतात त्यांना घराच्या मुख्य दाराजवळ ठेवण्यापासून बचाव करायला पाहिजे. शास्त्रानुसार देवी देवतांची कृपा हवी असेल तर दाराच्या पवित्रतेचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे, कारण दारामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा ...
आकाराप्रमाणं सुमारे ४0 प्रकारचे प्लॉट वास्तुशास्त्रानं सांगितलेत. जसे छिन्नकर्ण, विकर्ण, दर्पण, शम्बुक, कुर्मपृष्ठ, गजदंताकार, डमरू, ढोलकी, शय्याकार, लंबवतरुळ वगैरे.. आणि त्यांचे भिन्न वापरही सांगितलेत. याला 'वास्तु संस्थान मातृका' असं म्हणतात. ...
सर्वांकडे संपत्ती, पैसा असला तरी त्यात वाढ व्हावी अशी सर्वांची इच्छा असते. वाढ शक्य आहे परंतू घरात असलेले धन आधी योग्य प्रकारे ठेवले तर सर्व शक्य आहे. तर आज जाणून घ्या की आपली संपत्ती आणि मौल्यवान वस्तू, दागिने कशा प्रकारे ठेवावे ज्याने त्यात 4 ...
वास्तुशास्त्रात अशी अनेक झाडे आणि वनस्पती सांगितल्या आहेत. जे घरात सुख-समृद्धी आणतात आणि ही झाडे घरात लावल्यानेही घरात सुख-समृद्धी येते. ज्यामुळे व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. विशेषतः अशी काही फुले आहेत. घरामध्ये योग्य ...
घराची वास्तू बरोबर असेल तर जीवनात सुख, प्रगती, संपत्ती येते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नशीब तुम्हाला साथ देईल. त्यामुळे घरातील प्रत्येक खोली आणि त्यात ठेवलेल्या वस्तू वास्तूनुसार असाव्यात. तसेच दैनंदिन काम करताना वास्तूचे नियम पाळले पाहिजेत. अन्न ...
आपल्या जीवनात वास्तूचे विशेष महत्त्व आहे. जर आपले घर वास्तुनुसार बांधले गेले नाही तर घरातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. यासोबतच घर किंवा कामाची जागा वास्तूनुसार बनवली असेल तर घरात देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. येथे आपण घराच्या ...
वास्तुशास्त्रात गुलाबाच्या रोपाला खूप महत्त्व दिले आहे. वास्तविक, गुलाबाला वास्तूमध्ये प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्याच वेळी, ज्योतिषशास्त्रात, त्याचा संदर्भ देवी लक्ष्मीचा आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात गुलाब लावल्याने सौंदर्य टिकते तसेच सकारात्मक ...
'स्टोर रूम घराच्या दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. स्टोर रूममध्ये खाण्याचे पदार्थ दक्षिणेकडे एकत्र करून ठेवले तर घरातील माणसांमध्ये गैरसमजुती आणि वादविवादास खतपाणी मिळते.
आपल्या घरात स्वच्छता राखणे ही चांगली गोष्ट आहे. घरातील स्वच्छतेमुळे घर सुंदर तर होतेच, पण घरातील आजारांचा धोकाही कमी होतो. हिंदू धर्म शास्त्रानुसार घराचे असे काही कोपरे आहेत, जे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत. घराच्या या दिशांना देवाचा वास असतो असे ...
घरात सूतक असल्यास अर्थात कोणाचा जन्म झाल्यावर तसेच बाळाचे नाव ठेवेपर्यंत तसेच कोणाचा मृत्यू झाल्यास तेराव्या दिवसापर्यंत तुळशीची पाने तोडू नयेत.
वास्तूनुसार मनी प्लांटला लाल रंगाचा धागा किंवा लाल कपडा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणूनच शुक्रवारी मनी प्लांटच्या मुळाशी लाल रंगाचा कलवा बांधावा. हा धागा किंवा कलवा बांधताना धनाची देवी माँ लक्ष्मीचे स्मरण करून, सुख-समृद्धी, धन-धान्य वाढीसाठी ...
आज वास्तुशास्त्रातील काळ्या रंगाशी संबंधित गोष्टी जाणून घ्या. जर तुम्हाला काळ्या कुत्र्याला घरी पाळायचे असेल किंवा त्यासाठी कुत्र्याचे घर बनवायचे असेल तर जाणून घ्या ते कोणत्या दिशेला बनवावे. वास्तुशास्त्रानुसार काळ्या रंगाशी संबंधित वस्तू ...
पंचांगानुसार एका वर्षात 24 एकादशी असतात, ज्यामध्ये प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व आहे. पण फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, ही एकादशी अमला एकादशी, अमलकी एकादशी ...
स्वयंपाकघर : स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व-पश्चिम दिशेकडे असाव्या, ज्यायोगे वातावरणाचे विधायक धागे आकर्षित होऊ शकतील. ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल. भोजन गृह आणि ...

नोकरी निश्चित मिळेल, हे करुन तर बघा

बुधवार,फेब्रुवारी 22, 2023
स्पर्धेच्या या काळात नोकरी मिळणे आणि ती टिकवून ठेवणे फार कठिण झालं आहे. चांगली नोकरी मिळाल्यावरही काही न काही अडथळे, समस्या येत असतात. असेही लोक आहे जे आपल्या कामात परफेक्ट आहे तरी त्यांना नोकरीसाठी भटकावं लागत आाहे. नोकरी न मिळणे किंवा नोकरीत ...

Vastu Tips घरातील सुखसमृद्धीसाठी हे करा

सोमवार,फेब्रुवारी 20, 2023
'वास्तू' म्हणजे असे घर वा इमारत जेथे राहणारे लोक सुखी, आरोग्यवान व संपत्ती राखून असणारे असा आहे. त्यामुळेच वास्तुशास्त्रात आमच्या पूर्वजांनी घऱात शांतता रहाण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत. 1. घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे ...
: वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती मिळविण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवणे खूप आवश्यक आहे. आपण ज्या घरामध्ये किंवा वातावरणात राहतो त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ...
जीवन म्हणजे सुख-दुःखाचा संगम. माणसाच्या आयुष्यात दु:खामागे सुख नक्कीच येतं. विशेषत: साडेसाती असणार्‍या जातकांच्या शेवटच्या टप्प्यात शनिदेवाची कृपा निश्चितच होते. तर दुसरीकडे जेव्हा वेळ चांगली येणार असते किंवा तुम्ही श्रीमंत होणार आहात, तेव्हा काही ...
सण असो व लग्नसराई, खरेदी व इव्हेंद प्लॅनिंग नंतर एक आणखी गोष्ट आहे जी विसरून चालत नाही. ती म्हणजे पॉर्लर जाण्याची तयारी. त्यात हा प्रश्न पडतो की सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणते फेशियल योग्य ठरेल. अशा वेळी प्रदुषणामुळे टॅन झालेल्या त्वचेला ...