Marathi Biodata Maker

आनंदी जीवनासाठी वास्तू - मौल्यवान मंत्र

Updated: शनिवार, 27 एप्रिल 2024 (09:11 IST)
4) उत्तर दिशेत निकस असणे हे जमिनीच्या मालकाला अतिशुभदायी आणि लाभकारी असतो. 

5) शयनकक्षात बिस्तर ‍दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायला पाहिजे.
6) जर भूभागावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या स्रोताचा प्रबंध करायचा असेल तर उत्तर-पूर्व दिशा ही उत्तम असते.

7) ज्या दिशेने शुद्ध वायूचा प्रवेश घरात होतो. त्या दिशेत एक्जेस्ट फॅन लावून घेतला पाहिजे. 

8) घरात जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा प्रमुख द्वारातून निघणारी चुंबकीय तरंगे त्यांना प्रभावित करू शकते. त्यासाठी मुख्य द्वार हे योग्य दिशेत असायला पाहिजे. 

9) वस्तूनुसार प्रवेशद्वार सदैव आत उघडणारा हवे. मुख्य द्वार जर दोन पल्ल्याचा असेल तर हे फारच उत्तम. प्रवेश द्वारापुढे पायरी, चिखल, खांब नको.    

10) प्रवेश द्वारासमोर देवघर कधीच बांधू नका.
11) सॅप्टीक टँक सदैव उत्तर-पश्चिम दिशेत असायला पाहिजे. हे शुभ आणि कल्याणकारी असत.

12) इमारती समोर वृक्ष लावलेले असतील तर इमारतीत येणारी वायू शुद्ध होत असते आणि त्यामुळे सर्वांना श्वास घेण्यासाठी शुद्ध वायू मिळते. याने सुखाची निर्मिती होत असते. वृक्ष लावताना हे लक्षात ठेवणे फारच गरजेचे आहे की वृक्ष दाट आणि उंच नसावे कारण त्यामुळे सूर्याचा प्रकाश घरात येऊ शकणार नाही.

13) बरेच माले असलेल्या इमारतीत अतिथी कक्ष पश्चिम किंवा उत्तर दिशेत असायला पाहिजे.

14) कूलर किंवा एअर कंडिशनर घराच्या पश्चिम-उत्तर आणि उत्तर दिशेत खिडकीचा बाहेर 4 फूट चौडीचा असलेल्या परकोट्यावर असायला पाहिजे.

15) इमारतीचा पुढचा भाग उंच आणि मागचा भाग खोल असायला पाहिजे.

सर्व पहा

Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत

Guru Purnima 2026: गुरु पौर्णिमेला गुरुंची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव

गुरुपौर्णिमा विशेष श्री गोंदवलेकर महाराज पाद्यपूजा: स्वरूप, महत्त्व आणि नामस्मरण

गुरुपौर्णिमेला उपवासाचे महत्व; शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध करण्यासोबत आत्मसाधनेचा दिवस

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments