Festival Posters

Vegetables Direction स्वयंपाकघरात या दिशेला भाज्या ठेवा

Updated: सोमवार, 13 जानेवारी 2025 (08:41 IST)
 
या दिशेला भाज्या ठेवा 
जर तुम्ही स्वयंपाकघरात भाजी ठेवत असाल तर उत्तर-पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला देवांचाही वास असतो. त्यामुळे या दिशेला भाजी ठेवल्यास ही जागा रोज स्वच्छ ठेवावी. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊन अशुभ परिणामही होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
 
जमीनवर ठेवू नये फळं-भाज्या
अनेकदा असे घडते की भाज्या घरी आणल्यानंतर त्या जमिनीवर ठेवल्या जातात, परंतु हे टाळले पाहिजे. यामुळे वास्तु दोष होतो. त्यामुळे तुम्ही टेबलावर भाज्या ठेवा. यामुळे नकारात्मकता दूर होऊन घरात सुख-समृद्धी येऊ शकते.
 
पांढर्‍या रंगाच्या पिशवीत आणाव्या भाज्या
भाजी विकत घेऊन घरी आणत असाल तर पांढऱ्या पिशवीत आणा. हे शुभ मानले जाते. यामुळे कलह आणि त्रासाची परिस्थिती कमी होते आणि चांगली बातमी देखील मिळते. याशिवाय घरातील रोग आणि दोषांपासूनही आराम मिळू शकतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्येच भाज्या आणा.
 
भाज्या धुऊन ठेवाव्या
अनेकवेळा असे घडते की भाजी आणताना त्या न धुता ठेवल्या जातात, त्यामुळे घरात सुख-शांती येत नाही. यामुळे राहू दोष देखील होऊ शकतो. अन्नपूर्णा देवीही नाराज होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही भाज्या विकत घेत असाल तेव्हाच धुवा. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात.

सर्व पहा

Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments